महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राज्यात झाले. त्यात काही कामाचे होते, काही बिनकामाचे होते. हनुमान चालिसावरून मुद्दाम पेटवलेला वादही आता…
माणसाच्या सामाजिक संवेदना जाग्या असल्या तर तो स्वतःचा राहत नाही तर समाजाचा होऊन जातो. ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे…
अनाथाश्रमात जाऊन आल्यापासून मन सुन्न झालं होतं आणि मनात विचारांचं वादळ उठलं होतं अगदी एक दिवसाच्या बाळापासून ते आठ वर्षांपर्यंतच्या…
टीडीआर, म्हाडा प्रकरणामुळे नाशिक महापालिकेची प्रतिमा आधीच मलिन झाली आहे. एवढे पुरेसे असताना तब्बल 800 कोटी भूसंपादनाची व्यवहार्यताच संशयाच्या भोवर्यात…
माझे दोन-तीन मित्र मला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मला तुमच्याशी खासगीत बोलायचं अस सांगतात तेव्हा मी विचार करू लागतो…
सध्या जिकडे-तिकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जिकडे तिकडे खोटारडी माणसं मोठमोठ्या खोट्या थापा मारून लोकांना वेडी समजू लागतात. लोकांचेच…
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला ‘च’ पाहिजे, या आचार्य अत्रेंनी दिलेल्या घोषणेनुसार मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि याचे श्रेय…
आज 1 मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन व जागतिक हास्य दिन, असा त्रिवेणी संगम असलेला शुभ दिवस! त्या निमित्ताने... हास्य…
वर्षप्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत राज ठाकरेंनी आपला भोंगा वाजवला आणि मशिदींवरच्या भोंग्याला ललकारले. तेव्हापासून हे भोेंगा प्रकरण चांगलेच चिघळले आहे.…