संपादकीय

पावसाच्या सरींनी भिजलेल्या हिंदी चित्रपट गाण्यांचा मनमोहक प्रवास

वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्‍या पावसाच्या थेंबांमध्ये भरलेल्या भावना आणि आठवणी आजही…

24 hours ago

दशकपूर्ती डिजिटल इंडियाची

हा वर्षांपूर्वी आम्ही इतर कोणीही प्रवेश न केलेल्या एका क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली. भारतीय लोक तंत्रज्ञानाचा वापर करतील की…

24 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी भाषेचा व महाराष्ट्राच्या गौरवशाली देदीप्यमान…

3 days ago

नाराजीनाट्याचा बुरखा

राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती निष्ठावन आहोत, हे दाखविण्यासाठी नेत्यांमध्ये…

4 days ago

आयारामांना पायघड्या; निष्ठावानांना संतरज्या!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक जण सेफ झोनसाठी कोलांटउड्या मारताना…

4 days ago

अपेक्षांच्या बळी मुली

नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने बेदम मारले. त्यात तिचा मृत्यू…

4 days ago

आजही अपूर्ण आहे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया

जगातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांची असूनही पुरुषांच्या तुलनेत त्या दोन तृतीयांश काम करतात, तरीही एकूण उत्पन्नापैकी फक्त दहावा हिस्सा त्यांना मिळतो.…

4 days ago

हिंदी भाषेला विरोध… मराठीचे काय?

शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून मराठी शिकवावी की शिकवू नये यावर राज्यभरात आज रणकंदन माजले आहे. याबाबत सरकारमधील घटक पक्षांमध्येही मतभेद दिसून…

4 days ago

पालकांनो, नका ठेवू मुलांवर अपेक्षांचे ओझे!

पली मुले दहावी व बारावीला गेल्यावर बहुतांश पालकांच्या मनातील अपेक्षा जाग्या होतात. त्यांची मुलांबद्दल असणारी मानसिक इच्छाशक्ती प्रचंड वाढते. त्यांना…

4 days ago

त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्रात ‘रणकंदन’

एप्रिल महिन्यात सरकारने अट्टाहासाने नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक वर्षात करण्याचे ठरवले आणि त्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत…

4 days ago