संपादकीय

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा निर्णय म्हणजे आत्मघात आहे. कारण…

3 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ अर्थमंत्री म्हणून नेहमी ते स्मरणात…

3 hours ago

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पंजाबचे सिंह लाला लजपतराय

भारत सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणार्‍या स्वातंत्र्यलढ्यातील…

1 day ago

जगणे महाग होत आहे…

आजच्या आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांचा प्रचंड विकास झाला आहे. जीवन अधिक वेगवान आणि आकर्षक झाले असले, तरी त्याचबरोबर…

1 day ago

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे महत्त्व

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वांत महत्त्वाचे असते. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असते. अभिभाषणात सरकारची कामगिरी, सरकारची धोरणे यांचा उल्लेख…

1 day ago

प्रजासत्ताक भारत

26 जानेवारी म्हटले की, आम्हा भारतीयांना प्रजासत्ताक भारताचा अभिमान वाटतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संपूर्ण…

2 days ago

प्रजासत्ताक दिन म्हणजेच स्वतंत्र भारताची नियमावली

26 जानेवारी संविधानाचा व नियमांचा आधारस्तंभ आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. परंतु, स्वातंत्र्यानंतर संविधान, देशाची नियमावली असणे…

2 days ago

‘केक’चा वाढता प्रभाव!

आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेण्यासाठी मिठाई वाटून इतरांचेही तोंड गोड करण्याची पद्धत अगदी पुराणकाळापासून चालत आलेली आहे. पूर्वीचे राजे-महाराजे आनंदाच्या…

5 days ago

अर्थसंकल्प-2026 पूर्वी प्राप्तिकरात बदलांच्या अपेक्षा

करदात्यांकडून विविध सवलतींची मागणी केंद्रीय अर्थ संकल्प-2026 सादर होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना, देशभरातील सीए, करसल्लागार, करदाते, नोकरदार व…

5 days ago

स्व. बाळासाहेब ठाकरे : असा नेता होणे नाही!

जो शून्यातून विश्व निर्माण करतो, इतिहासात त्याचेच नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व.…

6 days ago