माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध, कातकरी, कोथडी, बंजारा, तडवी, डांगी,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक जातात. जातात कशाला तर एक…
एकीकडे महाग झालेले शिक्षण, त्यातच शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि झालेला बट्ट्याबोळ, त्यात भर पडत आहे ती पेपरफुटीची. जवळपास अशी एकही…
प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ऐतिहासिक वैभव मध्य प्रदेशातील धार (प्राचीन धारानगरी) हे केवळ एका शहराचे नाव नाही, तर ते प्राचीन भारताच्या…
सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीदरम्यान नुकतीच झालेली तीव्र टिप्पणी देशभरात विशेषतः सामाजिक आणि डिजिटल माध्यमांवर मोठ्या वादाचा आणि चर्चायोग्य विषय ठरली…
जागतिक शांतता, व्यापारी हितसंबंध आणि ‘रचनात्मक स्थिरता’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नुकताच पार पडलेला तीन दिवसीय चीन दौरा आणि…
गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये गुन्हे, घोटाळे आणि विकासातील गोंधळ संपायचे नाव घेत नाही. त्यामुळे नाशिकची प्रतिमा मलिन झाली असून, व्यवस्था…
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे…
दरवर्षी उन्हाचे चटके अधिकाधिक तीव्रतेने बसू लागले आहेत. एकूणच तापमान वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक, पुणेसारख्या शहरांचेदेखील तापमान वाढू…
भारतीय संस्कृतीत कुटुंबाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना भारतीय परंपरेतूनच जगाला मिळाली आहे.…