नाशिक:प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा होती, आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांच्याच कारकिर्दीत पूर्ण झाले, या इमारतीचे उदघाटन त्यांच्या कारकिर्दीत होण्याची अपेक्षा असतानाच त्यांची बदली करण्यात आली. सुपर50, सी एसआर फंडातून बस दिव्यांगासठी अनेक उपक्रम राबवले, कर्मचाऱ्यांच्य बदल्यांचे प्रकरण त्यांच्या कारकिर्दीत चांगलेच गाजले होते.
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…