मुबंई: .ओबीसी आरक्षणावर आज अंतिम सुनावणी झाली.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे आदेश दिले आहेत.सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य सरकार आता काय भूमिका घेते यावर लक्ष वेधले आहे. ओबीसी मुद्द्यामुळे ही निवडणूक लांबली होती, सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही असा निर्णय घेतला होता. इच्छुक उमेदवारांनी तयारी पण केली होती , प्रभागरचना पण ठरली होती, आता दोन आठवड्यात निवडणुका जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…