निवडणुकीचे बिगुल वाजले, झारखंड, महाराष्ट्रात या तारखेला मतदान

निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्रात या तारखेला मतदान

मुंबई: महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या, झारखंड,महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे तारखा कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूक जाहीर झाल्याने आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून,20 नोव्हेंबर ला मतदान तर 23 ला मतमोजणी होणार आहे, 29 ऑक्टोंबर अर्ज भरण्याची अखेरची मुदत  तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे,

 

 

गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल,

मतदान केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बाके ठेवणार

दोन किलोमीटर च्या आत मतदान केंद्र

Bhagwat Udavant

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

36 mins ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

53 mins ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

10 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

22 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

24 hours ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago