निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्रात या तारखेला मतदान
मुंबई: महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या, झारखंड,महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे तारखा कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूक जाहीर झाल्याने आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून,20 नोव्हेंबर ला मतदान तर 23 ला मतमोजणी होणार आहे, 29 ऑक्टोंबर अर्ज भरण्याची अखेरची मुदत तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे,
गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल,
मतदान केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बाके ठेवणार
दोन किलोमीटर च्या आत मतदान केंद्र
उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…
दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल देवळाली कॅम्प : वार्ताहर भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून,…
नाशिक : उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी…
सिडको : अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात…
लखमापुर : वार्ताहर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकांचे…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील पांडुरंग, विठोबा. राज्यभरातील वारकरी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी…