निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्रात या तारखेला मतदान
मुंबई: महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या, झारखंड,महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे तारखा कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूक जाहीर झाल्याने आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून,20 नोव्हेंबर ला मतदान तर 23 ला मतमोजणी होणार आहे, 29 ऑक्टोंबर अर्ज भरण्याची अखेरची मुदत तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे,
गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल,
मतदान केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बाके ठेवणार
दोन किलोमीटर च्या आत मतदान केंद्र
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…