फडणवीस यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील 39 आमदार गुवाहाटी येथे गेले आहेत, त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलयाचे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत तसे नमूद केले आहे त्यामुळे राज्य सरकार अल्प मतात आले असल्याने विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी याना दिले,
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आज प्रथमच भाजप पुढे आला, दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यावर फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी यांची भेट घेऊन राज्यसरकार मधील 39 मंत्री बाहेर आहेत, सुप्रीम कोर्टात या आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत या आमदारांनी सरकारमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत असा उल्लेख याचिकेत केलेला आहे, या सरकारकडे बहुमत सिद्ध करायला सांगा, असे पत्र दिले, आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे,
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…