फडणवीस यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील 39 आमदार गुवाहाटी येथे गेले आहेत, त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलयाचे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत तसे नमूद केले आहे त्यामुळे राज्य सरकार अल्प मतात आले असल्याने विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी याना दिले,
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आज प्रथमच भाजप पुढे आला, दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यावर फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी यांची भेट घेऊन राज्यसरकार मधील 39 मंत्री बाहेर आहेत, सुप्रीम कोर्टात या आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत या आमदारांनी सरकारमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत असा उल्लेख याचिकेत केलेला आहे, या सरकारकडे बहुमत सिद्ध करायला सांगा, असे पत्र दिले, आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे,
गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…
सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध सातपूर: प्रतिनिधी…
नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…
नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…
चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…
पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको : विशेष प्रतिनिधी सरकार…