नाशिक

बहुमत सिद्ध करायला लावा

फडणवीस यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील 39 आमदार गुवाहाटी येथे गेले आहेत, त्यांनी सरकारचा पाठिंबा काढलयाचे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत तसे नमूद केले आहे त्यामुळे राज्य सरकार अल्प मतात आले असल्याने विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी याना दिले,
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आज प्रथमच भाजप पुढे आला, दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यावर फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिह कोशारी यांची भेट घेऊन राज्यसरकार मधील 39 मंत्री बाहेर आहेत, सुप्रीम कोर्टात या आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत या आमदारांनी सरकारमधून आम्ही बाहेर पडलेलो आहोत असा उल्लेख याचिकेत केलेला आहे, या सरकारकडे बहुमत सिद्ध करायला सांगा, असे पत्र दिले, आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे,

Ashvini Pande

Recent Posts

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

1 hour ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

1 hour ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

1 hour ago

कांदा आयात बंदीवर केंद्रानेे हस्तक्षेप करावा

सभापती जगताप : बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही लासलगाव : वार्ताहर गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारकडून…

1 hour ago

आदिवासी आयुक्तांना भेटायचेय? क्यूआर कोड स्कॅन करा!

जिल्ह्यात प्रथमच ई-ऑफिस प्रणालीचा वापर नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी विकास विभागात आयुक्त लीना बनसोड…

2 hours ago

राजदंडाला हात, पटोलेंचे निलंबन

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत गदारोळ मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी विधानसभेत मोठा…

2 hours ago