इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बुधवारी धबधबा पॉईंटच्या पुढील वळणावर क्रूझर उलटून झालेल्या अपघातात बालिका ठार झाली. तर सात जण जखमी झाले.
कसारा घाटाच्या वळणावर क्रूझर एम.एच 22- यू 2801 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दर्शना विजय कांबळे (11, रा.मंठा जि.जालना ) ही बालिका ठार झाली तर लिलाबाई लिंबाजी राठोड (30, वर्ष रा. मालेगाव), लिंबाजी राठोड (40, रा .मालेगाव) विठ्ठल चव्हाण (45 रा. वसई), जयश्री गजानन पवार (34 रा. वसई),अनवी गजानन पवार(1 वर्ष रा.वसई), कल्पना राजेश जाधव (30, रा. वसई) शामराव चव्हाण (60,रा. वसई) हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर मयतास व जखमीस टोलनाका ऍम्बुलन्सने कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला केले
माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश नाशिक: प्रतिनिधी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे…
नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी ने नाशिक पश्चिममधून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचा झेंडा फडकवणारे महापालिका…
नाशिक: प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात अडव्यय हिरे यांनी प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटात…
महायुतीकडुन अखेर सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर समीर भुजबळ यांच्या भूमिकेकडे लक्ष मनमाड(प्रतिनिधी):- नांदगाव विधानसभा…
नांदगावमधून महायुतीकडून सुहास कांदे समीर भुजबळांसाठी महायुतीचे दरवाजे बंद नांदगांव : महेंद्र पगार महायुतीत सहभागी…
लढणार , भिडणार आणि जिंकणारच! दिनकर पाटील यांचा निर्धार नाशिक: प्रतिनिधी भाजपाने अकरा वर्षात स्थायी…