इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बुधवारी धबधबा पॉईंटच्या पुढील वळणावर क्रूझर उलटून झालेल्या अपघातात बालिका ठार झाली. तर सात जण जखमी झाले.
कसारा घाटाच्या वळणावर क्रूझर एम.एच 22- यू 2801 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दर्शना विजय कांबळे (11, रा.मंठा जि.जालना ) ही बालिका ठार झाली तर लिलाबाई लिंबाजी राठोड (30, वर्ष रा. मालेगाव), लिंबाजी राठोड (40, रा .मालेगाव) विठ्ठल चव्हाण (45 रा. वसई), जयश्री गजानन पवार (34 रा. वसई),अनवी गजानन पवार(1 वर्ष रा.वसई), कल्पना राजेश जाधव (30, रा. वसई) शामराव चव्हाण (60,रा. वसई) हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर मयतास व जखमीस टोलनाका ऍम्बुलन्सने कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला केले
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…