नाशिक ः प्रतिनिधी
माहेरपणाला आलेल्या गौराईंना काल जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.मुलगी सासरी जातांना आईवडिलांचा उर भरून येतो पुन्हा लेक माहेरा कधी येते याची वाट पहात निरोप दिला जातो.अशीच भावना गौरांईना निरोप देतांना कुटुंबाची झाली होती.तीन दिवसांचा गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या दोन वर्षानंतर सणाचा उत्साहात साजरे होत आहेत.
गौराईंंचे विसर्जन करण्यात आले.महालक्ष्मी,गौराई,ज्येष्ठा कनिष्ठा अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. महालक्ष्मी माहेराला आल्यानंतर तीन दिवसात आगमन,पूजन,निरोप दिला जातो.
घरोघरी आपआपल्या परंपरेनुसार पूजा,आरती ,नैवेद्य दाखविण्यात आला.माहेरवाशीन आल्यानंतर तीच्या स्वागतासाठी संपूूर्ण कुटुंब महिनापंधरा दिवस अगोदर पासून तयारीला लागत असतात.पूजनाला विविध प्रकारचे नैवेद्य ङ्गराळ,ङ्गळांची आरास मांडण्यात आली. पुरणपोळी,आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविण्यात आला.पूजन आणि काल निरोपाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी एकमेकंीकडे जावून दर्शन घेण्यात आले.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…