नवी दिल्ली : इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी लवकरच भारतीयांना ५ जी सुविधेचा लाभ घेता येणार आहे . देशात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यापर्यंत ५ जी सेवा सुरु होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे . सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ५ जी लाँच झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे . याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे . अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जी सेवा लवकरच सुरु होण्याची घोषणा केली होती . सीतारमण यांनी सांगितले होते की , २०२२ मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या ५ जी मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…