नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे . ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे . केंद्र सरकार महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करणार आहे . सरकारकडून महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे . पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात जवळपास ३४००० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे . केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ ९ टक्के इतका होणार . केंद्र सरकाकडून दरवर्षी दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ केली जाते . साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते . वर्ष २०२२ च्या सुरुवातीचला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महागाई निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले होते . त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे .
पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर…
चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…
उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…
दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल देवळाली कॅम्प : वार्ताहर भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून,…
नाशिक : उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी…
सिडको : अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात…