नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य पिचलेला असतानाच सरकारी आकडेवारी जाहीर झाली आहे . एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७ ९ टक्यांपर्यंत पोहोचला आहे . तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३८ टक्के राहिला आहे . महागाईचा हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे . यापूर्वी मे २०१४ मध्ये तिमाहीत ५ टक्के ,तिसऱ्यांदा ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के इतका केला होता.यानंतर अर्थिक धोरणाच्या बैठकीत महागाईच्या चिंतेमुळे रेपो रेटच्या दरात ९. ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…