नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य पिचलेला असतानाच सरकारी आकडेवारी जाहीर झाली आहे . एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७ ९ टक्यांपर्यंत पोहोचला आहे . तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३८ टक्के राहिला आहे . महागाईचा हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे . यापूर्वी मे २०१४ मध्ये तिमाहीत ५ टक्के ,तिसऱ्यांदा ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के इतका केला होता.यानंतर अर्थिक धोरणाच्या बैठकीत महागाईच्या चिंतेमुळे रेपो रेटच्या दरात ९. ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…