नाशिकरोड : प्रतिनिधी
अपघात होण्यापूर्वी जाळी लावाड्रेनेजची जाळी चोरी गेल्याने येथे अपघात होऊ शकतो, रात्रीच्या वेळी काहीच समजणार नाही, थेट दुचाकीच या नाल्यात जाण्याची भीती आहे. अपघात होण्यापूर्वी पालिकेने तात्काळ लक्ष घालून याची ही दुरुस्ती करावी. जाळी बसविताना ती मजबूत लावावी जेणेकरून पुन्हा अशा पद्धतीने चोरी होणार नाही. पालिकेने जर ही जाळी लावली नाहीतर पालिके विरोधात आंदोलन करू.विलासराज गायकवाड, जिल्हाध्यक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षाचे
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…