जितेंद्र आव्हाड यांनी केली राजीनामा देण्याची घोषणा
ठाणे: पोलिसांनी माझ्याविरुद्ध दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे,
स्वतः आव्हाड यांनी ट्वीट करून हा निर्णय घेतला आहे, पोलिसांनी72 तासांत2खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते देखील354 कलमांव्ये ,त्यामुळे या पोलिसी अत्याचारविरुद्ध आपण लढणार असून लोकशाही ची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…