बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले
मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील चाळीस गावांवर हक्क सांगितल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर पण हक्क सांगितल्याने राजकीय नेते संतप्त झाले आहेत, बोंमई यांनी आज सकाळी हा दावा केला, बोंमई यांच्या या दाव्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना आता गावं देखील पाठवण्यात येत असतील तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, तर अजित पवार यांनीही सरकार सद्या मंत्र तंत्र मध्ये अडकून पडले असल्याचे टीकास्त्र सोडले,
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…