बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले
मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील चाळीस गावांवर हक्क सांगितल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर पण हक्क सांगितल्याने राजकीय नेते संतप्त झाले आहेत, बोंमई यांनी आज सकाळी हा दावा केला, बोंमई यांच्या या दाव्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना आता गावं देखील पाठवण्यात येत असतील तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, तर अजित पवार यांनीही सरकार सद्या मंत्र तंत्र मध्ये अडकून पडले असल्याचे टीकास्त्र सोडले,
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…