राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले

बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले

मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील चाळीस गावांवर हक्क सांगितल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर पण हक्क सांगितल्याने राजकीय नेते संतप्त झाले आहेत, बोंमई यांनी आज सकाळी हा दावा केला, बोंमई यांच्या या दाव्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना आता गावं देखील पाठवण्यात येत असतील तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, तर अजित पवार यांनीही सरकार सद्या मंत्र तंत्र मध्ये अडकून पडले असल्याचे टीकास्त्र सोडले,

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago