कोयत्या हल्ल्यातील जखमी समीर पठाणचा मृत्यू
नाशिकरोड : प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी हप्ते वसुलीच्या कारणावरून नाशिकरोड येथील समीर पठाण याच्यावर बाळा जाधव, दिनेश जाधव याच्यासह इतर दोघे अशा चौघा जणांच्या टोळक्यानी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या पठाण याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना पठाण याचा गुरुवारी (दि.15) मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन सशयित ताब्यात असून उर्वरित एक अद्याप ही फरार आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…