मृतांची ओळख पटवणे अवघड
नाशिक: नांदूर नाका येथे अपघाग्रस्त बसमधील होरपळून मृत्युमुखी पडलेल्याचा आकडा वाढण्याची शक्यता असून 13 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत, मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या मुलाचा समावेश आहे, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत,
डीएन ए चाचणी करणार
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत, त्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे, मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…