केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दुःख व्यक्त

 

नाशिक :

नाशिक नांदूर नाक्याजवळ खासगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांच्या कुटुंबीयांप्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 11 प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अतिशय वेदनादायी असून कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्‍या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र…

9 seconds ago

ज्याचा त्याचा कानडा राजा पंढरीचा…

हाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि…

5 minutes ago

इंडो-वेस्टर्न साडीचा फॅशनेबल ट्रेंड

साडी ही भारतीय परंपरेचा गोंधळलेला मोहक गंध. पण आजच्या काळात ती केवळ साडी न राहता,…

8 minutes ago

पावसात कपड्यांवर चिखलाचे डाग?

पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर…

18 minutes ago

अवघा तो शकुन

चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…

32 minutes ago

एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा

उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…

49 minutes ago