अस्वली स्टेशन :
नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे फाट्यावर उड्डाणपुलासाठी 20 फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तो धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
पादचार्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोे. गोंदे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करावी, तसेच पुलाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे व नागरिकांनी केली आहे. रुंदीकरणाचे काम चार महिन्यांपासून धीम्या गतीने सुरू आहे. गोंदे फाट्यावरील
चौफुलीवर उड्डाणपुलासाठी खोदलेले मोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तातडीने काम पूर्ण व्हावे, अशी मागणी अजय नाठे, सुदाम जाधव, समाधान नाठे, मनोज आहेर यांनी केली आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…