जबाबदार कोण ?
नाशिक:
शहरात दीर्घ प्रतिक्षे नंतर मान्सुनचा पहिला पाऊस झाला .पहिल्या पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला. मात्र पहिल्याच पावसात शहरात सराफ बाजार ,दहीपुल, हुंडीवाला लेन ,भद्रकाली या परिसरात प्रचंड पाणी साचल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक, व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या पाण्याने गटारीतले,नाततले पाणी तुंबुन रस्त्यावर आले. त्यामुळे महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याची साफसफाई केली नसल्याचे उघड झाले. पहिल्याच पावसात नाशिक तुंबल्याचे चित्र होते त्यामुळे नाशिकची पहिल्याच पावसात झालेल्या अवस्थेला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
वीज गायब
पावसाच्या संतधारेनंतर शहरात विजेचा लंपडाव सुरू झाल्याने महावितरणवरण ही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
स्मार्ट सिटीची दुर्दशा
शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या अर्धवट स्वरूपातील कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यातून वाट काढणेही कठीण होऊन बसले होते.
हा पाहा व्हिडिओ:
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…