चालकाचे प्रसंगावधान
नाशिक ः प्रतिनिधी
मुंबई नाका येथे कार ने भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडली यावेळी कारमध्ये आर्किटेक्चर कॉलेजच्या चार मुली आणि चालक सहकारी होते.अचानक कारमधुन धूर येत असल्याचे पाहून चालकाने गाडी थांबवित सुरक्षीत बाहेर पडल्याने जीवीतहानी टळली.प्रत्यक्षदर्शीची गर्दी झाल्याने मुंबई नाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी अग्नीशामक दलाची गाडी दाखल होवून कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळ येथे आगमन नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…
मनमाड : आमिन शेख मनमाड जे जंक्शन स्थानक असुन या ठिकाणी रोज काहींना काही घटना…
फॅशन वीक म्हणजे फक्त डिझायनर कपडे, कॅमेर्यांचे फ्लॅश आणि रॅम्पवॉक एवढ्यावरच मर्यादित नसते, तर ती…
1. आरामदायक फुटवेअर निवडा उन्हाळ्यात पायांना घाम येणे आणि दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा…
अहिल्यादेवी होळकर म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की, ज्यात सात्त्विकता, सुशीलता, शीतलता, पवित्रता,…
जूनमध्ये पाच टक्केच सवलत नाशिक : प्रतिनिधी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे नियमित करदात्यांसाठी एप्रिल ते जून…