चालकाचे प्रसंगावधान
नाशिक ः प्रतिनिधी
मुंबई नाका येथे कार ने भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडली यावेळी कारमध्ये आर्किटेक्चर कॉलेजच्या चार मुली आणि चालक सहकारी होते.अचानक कारमधुन धूर येत असल्याचे पाहून चालकाने गाडी थांबवित सुरक्षीत बाहेर पडल्याने जीवीतहानी टळली.प्रत्यक्षदर्शीची गर्दी झाल्याने मुंबई नाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी अग्नीशामक दलाची गाडी दाखल होवून कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…