त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून
भाजी मंडईत पाणी घुसले आहे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. भाविकाना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली,
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…