त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून
भाजी मंडईत पाणी घुसले आहे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. भाविकाना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली,
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…