त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून
भाजी मंडईत पाणी घुसले आहे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. भाविकाना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली,
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…