अगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपाचे मोठे नेते अशी त्यांची त्रिपुरा राज्यात प्रतिमा आहे. असे असताना त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच बिप्लबकुमार देव यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाने आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आज सायंकाळी भाजपाची बैठक होणार असून, त्यात नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…