अगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपाचे मोठे नेते अशी त्यांची त्रिपुरा राज्यात प्रतिमा आहे. असे असताना त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच बिप्लबकुमार देव यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाने आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आज सायंकाळी भाजपाची बैठक होणार असून, त्यात नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…