नाशिक

शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे (वय 18) आणि गौरव आगळे (वय 16) हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेरगावी गेले असता ते शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. तिथे पोहोचल्यावर मासे पकडण्यासाठीची जाळी तळ्यात फेकली. मात्र, या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणांचा पाण्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

गोवंश वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिकरोडला कारवाई नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या…

2 hours ago

साप्ताहिक राशीभविष्य

मेष : गुंतवणूक लाभदायी या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू…

3 hours ago

चोरी करणार्‍या महिला पोलिसांच्या ताब्यात

चोरीच्या इराद्याने प्रवास; निफाड बसस्थानकात कारवाई निफाड ः विशेष प्रतिनिधी येवला ते नाशिक बसमधून पाच…

3 hours ago

येवला तालुक्यात वादळासह पावसाचा तडाखा

नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले येवला/नगरसूल : प्रतिनिधी येवला तालुक्यात शनिवारी…

3 hours ago

लाडक्या बहिणींचा शिक्षणमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना…

3 hours ago

संत निवृत्तिनाथ पालखीचे उद्या प्रस्थान

नाशिक : प्रतिनिधी आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी…

4 hours ago