छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सतीश आगळे (वय 18) आणि गौरव आगळे (वय 16) हे दोन भाऊ कुटुंबातील व्यक्ती लग्नासाठी बाहेरगावी गेले असता ते शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. तिथे पोहोचल्यावर मासे पकडण्यासाठीची जाळी तळ्यात फेकली. मात्र, या जाळीमध्ये त्यांचा पाय गुंतून पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तरुणांचा पाण्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…