येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव (वय 22) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या मित्राचा कार्यक्रम आवरून घरी परतत असताना दुचाकी विहिरीच्या कठड्याला धडकून विहिरीत युवक सतीश जाधव पडला असता त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या दोन ते तीन घटना आतापर्यंत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.youth
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…
खासदारांचा कठोर पवित्रा; मूलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रशासनास आदेश चांदवड ः वार्ताहर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील…