येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव (वय 22) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या मित्राचा कार्यक्रम आवरून घरी परतत असताना दुचाकी विहिरीच्या कठड्याला धडकून विहिरीत युवक सतीश जाधव पडला असता त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या दोन ते तीन घटना आतापर्यंत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.youth
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…