मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे, आज सकाळी पत्रकारांशी ते बोलत होते,
मुंबईत या आमदारांना यावेच लागेल, त्यांनी हिंमत दाखवावीच, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेलं अनेक आमदार आजही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे, असेही राऊत म्हणाले, मलाईदर खाते देऊनही काय कमी पडले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला, बँडखोरात देखील बंड खोरी होऊ शकते, स्वतःचा बापाचे नाव वापरून निवडणूक लढवून दाखवावी, बंडखोरांचे अनेक बाप आहेत, काही मुंबईत तर काही दिल्लीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला,
सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…
सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…