बंडखोरांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवून दाखवावी , संजय राऊत यांचे आव्हान

मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे, आज सकाळी पत्रकारांशी ते बोलत होते,
मुंबईत या आमदारांना यावेच लागेल, त्यांनी हिंमत दाखवावीच, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेलं अनेक आमदार आजही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे, असेही राऊत म्हणाले, मलाईदर खाते देऊनही काय कमी पडले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला, बँडखोरात देखील बंड खोरी होऊ शकते, स्वतःचा बापाचे नाव वापरून निवडणूक लढवून दाखवावी, बंडखोरांचे अनेक बाप आहेत, काही मुंबईत तर काही दिल्लीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला,

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

4 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

4 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

4 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

5 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

5 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

5 hours ago