ईशान्य भारतातील आसाम हे सर्वांत मोठे राज्य असून, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर ही सात राज्ये…
दक्षिण आशियात विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, आखातातील…
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात गेल्या महिन्यात मुक्त व्यापार करार झाला. हा करार अमेरिकेला डिवचणारा होता. यानंतर भारत-अमेरिका व्यापार करार…
देशात हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे आणि हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, त्या बांगलादेशाचे भवितव्य ठरविणार्या सार्वत्रिक निवडणुका 12 फेब्रुवारी 2026…
अमेरिकेने भारतावर जबर आयात शुल्क लादले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेचा दबाव वाढत आहे. अमेरिकेच्या दबावाला…
अजितदादा पवार यांचे बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. हा दिवस बारामतीच्या इतिहासातच नव्हे,…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. शरद…
राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या कार्यांत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एका प्रकरणात नकार दिला होता. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होण्याआधी भूषण गवई…
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमावरून निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावून आपल्या मर्यादेत…