नाशिक : अश्विनी पांडे
शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग दुसर्या दिवशीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. राज्याच्या इतर भागात दाखल झालेल्या मान्सूनने मात्र नाशिककडे पाठ फिरवली होती ..पण दोन दिवसापासून शहरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नाशिकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. त्यामुळे नागरिकही सुखावले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाला सुरूवात झाली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरू
विजेचा लंपडाव
पावसाला सुरूवात झाली वीज गायब होणे हे नेहमीचेच झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पावसानंतर बत्तीगुल होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…