नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात . अशावेळी अनुचित घटना घडू नये यादृष्टीने होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध करावा . शहरी भागातील काझीगढी , सराफ बाजार , जुने व धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत सांगितले . पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार कराव्या . धरणविसर्गात नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे पाणीपातळीचे मार्किंग नव्याने करून घ्यावे , असेही गमे यांनी सांगितले .
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…