नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात . अशावेळी अनुचित घटना घडू नये यादृष्टीने होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध करावा . शहरी भागातील काझीगढी , सराफ बाजार , जुने व धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत सांगितले . पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार कराव्या . धरणविसर्गात नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे पाणीपातळीचे मार्किंग नव्याने करून घ्यावे , असेही गमे यांनी सांगितले .
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…