नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात . अशावेळी अनुचित घटना घडू नये यादृष्टीने होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध करावा . शहरी भागातील काझीगढी , सराफ बाजार , जुने व धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत सांगितले . पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार कराव्या . धरणविसर्गात नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे पाणीपातळीचे मार्किंग नव्याने करून घ्यावे , असेही गमे यांनी सांगितले .
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…