तरुण व उच्चशिक्षित उमेदवार म्हणून गावाने मला फार मोठ्या अपेक्षेने व मताधिक्याने निवडून दिले, या पाच वर्षांमध्ये गावाचे रंगरूप बदलण्याचे माझे स्वप्न आहे. आपण भारताला कृषिप्रधान देश म्हणतो पण शेतीसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर कडे आपण किती लक्ष देतो हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मोठं मोठे हायवे, बुलेट ट्रेन हे सर्व झाले पाहिजे याबाबत कुठलेही दुमत असल्याचे कारण नाही पण त्यासोबतच शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्याचा शेतमाल बाजारपेठेत आणता येईल एवढ्या प्रतीचे तरी रस्ते व्हायलाच हवे. शासनाच्या अनेक योजनांचा यासाठी आम्ही उपयोग करून घेतच आहोत पण त्यासोबतच आम्ही काही कामे लोकवर्गणीतूनही करीत आहोत. शेतकरी जगला तरच सर्व जगतील असे माझे स्पष्ट मत आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…