जालना : काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार | झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती . ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी आगणी विद्यार्थ्यांनी केली होती.यावर
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली . लवकरच ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे . या परीक्षासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे , लवकरच या परीक्षा होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले .
जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच होतील , असे स्पष्ट केले . आरोग्य विभागाच्या गट क व गट ड
रिक्त पदांसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी दिली . या रिक्त पदांसाठी त्वरित भरती प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाच्या रामास्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे . राज्यात पुन्हा आरोग्य विभागाच्या ‘ क ‘ आणि ‘ ड ‘ च्या परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे म्हणाले .
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…
जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…
नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…