लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. एकूण  सात टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात  टप्प्यात मतदान होणार आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता राजकीय हालचाली ना वेग येणार आहेत, पहिला टप्पा 19 एप्रिल ला असणार आहे, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल, त्यात देखील पाच टप्पे करण्यात आले आहेत, पहिला टप्पा 26 एप्रिल, दुसरा 7 मे, तिसरा 13 मे, 20, 25 मे रोजी मतदान होईल,

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत, सर्वांचे लक्ष तारखाकडे लागले होते, आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे काल च निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणूक बरोबरच मुदत संपलेल्या आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या विधानसभेच्या निवडणुका देखील लोकसभे बरोबरच होतील. देशात एकाच दिवशी 4 जूनला मतमोजणी होणार आहे. पहिला टप्पा19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा 3 जूनला होईल, 4 जूनला मतमोजणी होईल,

 

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago