नाशिक : इगतपुरी तालुक्यतील पिंपळगाव धाडगा येथे वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दशरथ दामू लोते आणि सुनीता लोते असे या दाम्पत्याचे नाव आहे.दोघेही गिर्हेवाडी येथे एका लग्नाच्या कार्यक्रमाला आले होते. वादळी पाऊस सुरू झाल्याने एका आंब्याच्या झाडाच्या आश्रयाला उभे असताना वीज कोसळली. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या मुली तेजस्विनी (7) सोनली (5) आणि गिर्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिर्हे हे जखमी झाले.ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पवार हवालदार धारणकर यांनी भेट दिली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…