काजीसांगवी: प्रतिनिधी
चांदवड जवळील राहुड घाटात बसचा भीषण अपघात होऊन पाच प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त होत आहे, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते,
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. एसटी आणि ट्रक यांचा हा अपघात झाला, मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात पाच ते सहा प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहे
मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…
मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…
मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…
एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…
पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…
ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्यांना महापालिका निवडणुकीत…