महाराष्ट्र

राहुड घाटात भीषण अपघात ,पाच प्रवासी ठार

काजीसांगवी: प्रतिनिधी

चांदवड जवळील राहुड घाटात बसचा भीषण अपघात होऊन पाच प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त होत आहे, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते,

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. एसटी आणि ट्रक यांचा हा अपघात झाला, मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात पाच ते सहा प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला ? 27 वर्षाची परंपरा खंडीत ,यंदा गोदावरीचा राजा गणेशोत्सव रद्द..!

आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला ? 27 वर्षाची परंपरा खंडीत , यंदा गोदावरीचा राजा…

14 hours ago

बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला धडक, तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला धडक तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू दिंडोरी : अशोक केंग निफाड…

17 hours ago

एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्या कोऱ्या ५ हजार लालपरी

एस टी च्या ताफ्यात लवकरच नव्या कोऱ्या ५ हजार लालपरी १३१० खासगी बसेससाठी एसटी महामंडळाची…

21 hours ago

स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली

स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली लासलगाव : वार्ताहर लासलगाव येथील आय सी आय…

2 days ago

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पोस्कोचा गुन्हा

लासलगाव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल लासलगाव  : प्रतिनिधी लासलगाव येथील एका शाळेत शिक्षण…

3 days ago

शिल्पकार  जयदीप आपटे कल्याण पोलिसांच्या ताब्यात

कल्याण: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटना घडल्या पासून फरार असलेला शिल्पकार    जयदीप…

3 days ago