काजीसांगवी: प्रतिनिधी
भारत न्याय यात्रा आज चांदवड मध्ये दाखल झाली, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली, सभेत भाषण सुरू करताना राम राम मंडळी असे म्हणत त्यांनी उपस्थित्यांची मने जिंकली, मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी मोदी यांची गॅरंटी फक्त अदानी, अंबानी यांच्या सारख्या उद्योगपती ना आहे, सामान्यांना त्यांच्या गॅरंटीचा काहीच उपयोग नाही, शेतमालाला भाव नाही, कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आज देशोधडीला लागला आहे, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे, देशाची घटना बदलण्याचा यांचा डाव आहे, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली, यावेळी संजय राऊत,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राजाराम पांगव्हाणे आदींसह नेते, कार्यकर्ते सहभागी झाले,
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…