काजीसांगवी: प्रतिनिधी
भारत न्याय यात्रा आज चांदवड मध्ये दाखल झाली, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली, सभेत भाषण सुरू करताना राम राम मंडळी असे म्हणत त्यांनी उपस्थित्यांची मने जिंकली, मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी मोदी यांची गॅरंटी फक्त अदानी, अंबानी यांच्या सारख्या उद्योगपती ना आहे, सामान्यांना त्यांच्या गॅरंटीचा काहीच उपयोग नाही, शेतमालाला भाव नाही, कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आज देशोधडीला लागला आहे, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे, देशाची घटना बदलण्याचा यांचा डाव आहे, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली, यावेळी संजय राऊत,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राजाराम पांगव्हाणे आदींसह नेते, कार्यकर्ते सहभागी झाले,
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…