42 दिवसांपासून होते आजारी
मुंबई: प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ५९ वर्षांचे होते, दीर्घ आजारामुळे. त्यांच्यावर ४२ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते…
गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे,
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…