नवीदिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता उद्या सुनावणी होणार आहे. आज तब्बल दोन तास दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य ठरविणार्या या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाकडून ऍड. हरिष साळवी, महेश जेठमलानी, ठाकरेंच्या बाजूने अभिषेक मनुसिंगवी, कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. उद्या या संघर्षावर होणार्या सुनावणीत काय होते? याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. दहाव्या सूचीनुसार बंडखोर हे पक्षावर दावा करु शकत नाही. असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे आज न्यायालयात केला.
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…