नवीदिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता उद्या सुनावणी होणार आहे. आज तब्बल दोन तास दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य ठरविणार्या या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाकडून ऍड. हरिष साळवी, महेश जेठमलानी, ठाकरेंच्या बाजूने अभिषेक मनुसिंगवी, कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. उद्या या संघर्षावर होणार्या सुनावणीत काय होते? याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. दहाव्या सूचीनुसार बंडखोर हे पक्षावर दावा करु शकत नाही. असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे आज न्यायालयात केला.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…