मुंबई : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज शनिवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यता आला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संदिग्धता आहे. अलिकडेच त्यांनी पार्श्वगायनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली होती. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. दहा हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…