नवी दिल्ली, आमदार अपात्रते संदर्भात दाखल केलेल्या याचिकेबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले
उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे, बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र करावे अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे, या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र सुप्रीम कोर्टाने आज परिस्थिती जैसे थे ठेवावी, जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत आमदारांवर कारवाई करू नये, असे कोर्टाने म्हटले आहे, यामुळे बंडखोर16 आमदारांना दिलासा मिळाला आहे,
या आमदारांच्या आपत्रतेमुळे प्रलंबित याचिकेमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात येणार असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत,
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…