कर्जाला कंटाळून शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या
येवला तालुक्यातील घटना,
येवला प्रतिनिधी तालुक्यातील वडगांव बल्हे येथिल एका शेतक-यांने बँकेच्या कर्जाला कंटाळून शेततळ्यात आत्महत्या केली आहे भाऊसाहेब दामु वाल्हेकर वय ५५ असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे कांद्याला भाव नाही, बँकेचे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी वाल्हेकर यांनी काल मध्यरात्री च्या सुमारास आपल्या शेततळ्यात आत्महत्या केली आहे दरम्यान या आत्महत्ये प्रकरणी तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळी भेट देवुन वाल्हेकर परीवाराचे सात्वंन केले असुन शासन स्तरावर मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर तसेच गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…