कर्जाला कंटाळून शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या
येवला तालुक्यातील घटना,
येवला प्रतिनिधी तालुक्यातील वडगांव बल्हे येथिल एका शेतक-यांने बँकेच्या कर्जाला कंटाळून शेततळ्यात आत्महत्या केली आहे भाऊसाहेब दामु वाल्हेकर वय ५५ असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे कांद्याला भाव नाही, बँकेचे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी वाल्हेकर यांनी काल मध्यरात्री च्या सुमारास आपल्या शेततळ्यात आत्महत्या केली आहे दरम्यान या आत्महत्ये प्रकरणी तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळी भेट देवुन वाल्हेकर परीवाराचे सात्वंन केले असुन शासन स्तरावर मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर तसेच गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…
एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी…
गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना…
भारतीय संविधानाची सखोल माहिती देणारा अनिल कुमार जवादे आणि ओंकार निर्मित सचिन उराडे लिखित आणि…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांच्या रुममधे सिलेंडरमधील…