कर्जाला कंटाळून शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या
येवला तालुक्यातील घटना,
येवला प्रतिनिधी तालुक्यातील वडगांव बल्हे येथिल एका शेतक-यांने बँकेच्या कर्जाला कंटाळून शेततळ्यात आत्महत्या केली आहे भाऊसाहेब दामु वाल्हेकर वय ५५ असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे कांद्याला भाव नाही, बँकेचे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी वाल्हेकर यांनी काल मध्यरात्री च्या सुमारास आपल्या शेततळ्यात आत्महत्या केली आहे दरम्यान या आत्महत्ये प्रकरणी तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळी भेट देवुन वाल्हेकर परीवाराचे सात्वंन केले असुन शासन स्तरावर मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर तसेच गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…