इगतपुरी : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेच्या तलावामध्ये बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.पाच सहा दिवसांपूर्वीच मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
इगतपुरीच्या नगरपरिषद तलाव परिसरात रमिज अब्दुल कादीर (36), नदीम अब्दुल कादीर शेख (34) हे दोघे पोहण्यासाठी गेले फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते तलावात पडल्याने बुडू लागताच शाहनवाज कादिर शेख हे वाचविण्यासाठी गेले असता तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटना घडताच नगरपरिषदेचे कर्मचारी तातडीने बचावासाठी पाण्यात उतरले. मात्र, नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरुन मृत्यू झाला. त्यात शाहनवाज शेख यांना तातडीने बचावण्यात यश आले होते. मात्र, रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…