नाशिकरोड : प्रतिनिधी
तोट्याचे कारण देत बंद केलेली गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशी संघटना व प्रवासी यांच्याकडून जोरदार मागणी केली जात होती. अखेर याची दखल मध्य रेल्वेने घेत गोदावरी एक्स्प्रेस एवजी ग्रीष्म स्पेशल ही ट्रेन प्रायोगिक तत्वावर 35 दिवसांसाठी सुरु केली. 15 मे रोजी या गाडीची धावण्याची शेवटची मुदत होती. दरम्यान या नंतर काय असा प्रश्न जिल्ह्यातील चाकरमान्यांना पडला होता. मात्र रेल्वे कडून या गाडीची मुदत वाढवत ती आता 30 जूनपर्यंत धावणार आहे. या निर्णयाने रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…