नाशिक प्रतिनिधी
मूलबाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना सातपूर जवळ वासाळी येथे घडली
वासाळी येथील कृष्णा गोविंद सोळे याने पत्नी मैनाचा मूलबाळ होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी दिली त्यामुळे मानसिक तणाव खाली येत गळफास घेऊन आत्महत्या केली
याप्रकरणी महिलेचे वडील मधुकर लखमा वाघ (वय ४५) रा गावठा पैकी घोंगडी पाडा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीसह सासऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…