अगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपाचे मोठे नेते अशी त्यांची त्रिपुरा राज्यात प्रतिमा आहे. असे असताना त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच बिप्लबकुमार देव यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षाने आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आज सायंकाळी भाजपाची बैठक होणार असून, त्यात नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…