सातपूर कॉलनी भागात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण
नाशिक: सातपूर कॉलनी भागात सावरकर नगर परिसरात दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, आज सकाळी काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, पाणीच न मिळाल्याने नागरिक हातपंप वर पाण्यासाठी गर्दी करत आहेत, महापालिके ने या भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…