नाशिक: आजी आणि नातवाचे नाते अनोखे असते, परंतु या नात्याला काळिमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे नातवाने हातातीत कड्या ने वार केल्यामुळे वर्मी वार लागल्याने गंगूबाई गुरव वय70 यांचा मृत्यू झाला, लहानपणापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या नात्वानेच आजीचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे, याप्रकरणी दशरथ गुरव वय22 यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…