मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.गेल्या 24 तासात घडलेल्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे बंड मागे घेण्याच्या तयारी नाहीत.तसेच त्यांना शिवसेनेच्या आमदारांच समर्थन वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केल आहे .त्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अस सुचक टिवट केल आहे. या टिवटमुळे मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यावर आणि विश्वादर्शक ठरावात सरकार बहुमत सिध्द करू शकले नाही तर बरर्खास्त होते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला महत्त्व प्राप्त झले आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…