मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.गेल्या 24 तासात घडलेल्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे बंड मागे घेण्याच्या तयारी नाहीत.तसेच त्यांना शिवसेनेच्या आमदारांच समर्थन वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केल आहे .त्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अस सुचक टिवट केल आहे. या टिवटमुळे मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यावर आणि विश्वादर्शक ठरावात सरकार बहुमत सिध्द करू शकले नाही तर बरर्खास्त होते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला महत्त्व प्राप्त झले आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…