मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.गेल्या 24 तासात घडलेल्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे बंड मागे घेण्याच्या तयारी नाहीत.तसेच त्यांना शिवसेनेच्या आमदारांच समर्थन वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केल आहे .त्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अस सुचक टिवट केल आहे. या टिवटमुळे मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यावर आणि विश्वादर्शक ठरावात सरकार बहुमत सिध्द करू शकले नाही तर बरर्खास्त होते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला महत्त्व प्राप्त झले आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…