नाशिक: प्रतिनिधी
आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी स्वप्नील निकुंभ (30) रा. हरिवंदन अपार्टमेंट प्लॅट नंबर 13, इच्छामनी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड यांनी बुधवारी (दि.8) सकाळी सात सुमारास त्यांच्या सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षेाच्या अगत्या या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांनी इमारतीच्या टेरेस वरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पती कामानिमित्ताने बाहेर गावी असल्याचे समजते, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत अश्विनीने लिहून ठेवलेली चिठ्ठी
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…