मुंबई: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे, आज सकाळी पत्रकारांशी ते बोलत होते,
मुंबईत या आमदारांना यावेच लागेल, त्यांनी हिंमत दाखवावीच, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेलं अनेक आमदार आजही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे, असेही राऊत म्हणाले, मलाईदर खाते देऊनही काय कमी पडले, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला, बँडखोरात देखील बंड खोरी होऊ शकते, स्वतःचा बापाचे नाव वापरून निवडणूक लढवून दाखवावी, बंडखोरांचे अनेक बाप आहेत, काही मुंबईत तर काही दिल्लीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…